lbjadhavnashik@gmail.com

“नागली व वरई पिकाचे क्षेत्र कमी होण्याचे मुख्य कारण…”

नागली व वरई पिकाचे क्षेत्र कमी होण्याचे मुख्य कारण उत्तम प्रतीचे आणि कीड-रोग प्रतिरोधक बियाणेच उपलब्ध नसणे हे आहे.ग्रामीण भागात पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन होत असले तरी व्यावसायिक प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्धता कमी असल्याने अनेक शेतकरी ही पिके टाळतात.या समस्येकडे लक्ष वेधताना लक्ष्मीकांत जाधव, Better Livelihood and Education through Fundamental Studies (BELIEFS), नाशिक यांनी म्हटलं की – […]

“नागली व वरई पिकाचे क्षेत्र कमी होण्याचे मुख्य कारण…” Read More »

आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले

आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले.परंतु आडमुठेपणा हे व्यवच्छेदक लक्षण असलेल्या, तरीही महाश्रमदानाच्या इव्हेंटसाठी हिरिरीने पुढे आलेल्या प्रशासकीय यंत्रणेलारोहयोअंतर्गत मजुरांनी केलेली श्रमाची मागणी आणि त्याचे मोल कळले आहे का?ते कळलेले नाही — आणि तसा आजवरचा अनुभवही नाही.त्याचाच हा लेखाजोखा…📰 लेखक: लक्ष्मीकांत जाधव🗞️ प्रकाशन: दिव्य मराठी🔗 वाचा संपूर्ण लेख येथे: https://divya-m.in/lTUhidU057

आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले Read More »

बेपर्वाईला दणका

बेरोजगार भत्त्यापोटी मजुरांना एक लाख रुपये देण्याचे आदेश.संबंधित मजूरांना देय असलेली बेरोजगार भत्ता रक्कम एक लाख ३ हजार ४३९ रुपये . लक्ष्मीकांत जाधव यांचे प्रयत्नांची दखल महाराष्ट्र टाईम्स मध्ये.https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/untidy-bump/articleshow/65875758.cms

बेपर्वाईला दणका Read More »